विचार आणि मनावर नियंत्रण करून मनाला स्थिर करण्यासाठी ध्यानाचा मार्ग आहे. ध्यान अवस्थेत सुरवातीला मन चंचल जरी वाटत असलं तरी ती तुमची ध्यानाकडे जाण्याची पहिली पायरी आहे. स्वतःला जाण्यासाठी तसेच अस्तित्व जाणण्यासाठी ध्यानाचा मार्ग सर्वोत्तम आहे. शुद्ध आणि निर्विकार अवस्था प्राप्त होते.
No comments:
Post a Comment
नमस्कार,
भारतीय अस्मिता टीमकडून आपले स्वागत
आपण आमच्या पोस्ट वाचून सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन माहितीसाठी blog वर येत जा.
धन्यवाद
भारतीय अस्मिता टीम
( शुभम तुपे, भाग्यश्री न्याहारकर, अनिकेत राऊत, हर्षद वाघमारे, सचिन वाघ )